खते, बियाणे, कीटकनाशके यांचे अधिकृत विक्रेते. भुईंज, ता.-वाई, जि.-सातारा येथे सन 2009 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत.
महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र हे सन 2009 मध्ये स्थापन झालेले भुईंज,ता.-वाई,जि.-सातारा येथील विश्वासाहं कृषी सेवा केंद्र आहे. आम्ही शेतकऱ्यांना उच्च प्रतीची खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून देतो.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरत आम्ही उत्कृष्ट सेवा प्रदान करत आहोत.
उच्च दर्जाची आणि नामांकित कंपन्यांची खते.
पाण्याची बचत आणि अधिक उत्पादनासाठी कार्यक्षम ठिबक सिंचन प्रणाली.
उच्च दर्जाचे आणि नामांकित कंपन्यांची औषधे
उच्च उत्पादन देणारी दर्जेदार बियाणे उपलब्ध.
महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र,
1190, पोस्ट-भुईंज, भुईंज, ता.- वाई, जि.- सातारा, महाराष्ट्र – 415515